पुणे सीकेपी गौरव पुरस्कार २०१९ – सौ वसुधा देशमुख

बिहार राज्यातील नशेच्या गर्तेत अडकलेल्या मुलांना मुक्त करण्यासाठी “रष्मीपथ” हे केंद्र सुरु

Thalassemia या रक्ताच्या दुर्धर रोगाने आजारी असलेल्या मुलांच्या मदतीसाठी “अनुराग फाऊंडेशन” ही संस्था २००२ साली स्थापन

Launched “Rashmipath” centre to free children from drug addiction in Bihar,

Anurag Foundation was established in 2002 to help children with thalassemia.